कोरोनाचे औचित्य साधून नुसता पुणे शहराचा विकास आराखडा करून चालणार नाही : डॉ. प्रताप रावळ

 


 


कोरोनाचे औचित्य साधून नुसता पुणे शहराचा विकास आराखडा करून चालणार नाही : डॉ. प्रताप रावळ कोरोनाचे औचित्य साधून नुसता पुणे शहराचा विकास आराखडा करून चालणार नाही : डॉ. प्रताप रावळ राज्यकर्त्यांना जाग आली व झोपडपट्टीतील लोकसंख्या ६९०० एवढी आढळून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कशा प्रकारची सार्वजनिक आरोग्य, स्वच्छतेबाबत आली. आपण शहरातील झोपडपट्ट्या व नगररचना असली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला ध्येय धोरणे आखणे भाग पडले. झोपडपट्टीसदृश्य भाग सुटसुटीत राहण्याजोगा करण्यास आहे. त्यानिमित्ताने नगररचनाकारांसह संशोधकांसमोर घरांच्या रचना बदलण्यात आल्या. अपयशी ठरलो आहोत.. एक नवे आव्हान उभे राहिले आहे. अशा संकटाशी सामना रुंद रस्ते, मोकळ्या जागा व उद्याने विकास आराखडा व नगररचनेचा मेळ घातला करण्यासाठी सुबक, सुटसुटीत, राहण्याजोगी नगररचना निर्माण होऊ लागल्याने नगररचनेचे जातो का?- पुणे शहराचा पसारा आता खुप वाढला कामात येते हे इतिहासाने दाखवून दिले आहे. त्यासाठी महत्व अधोरेखित झाले. सार्वजनिक आहे. तो आणखी वाढविण्याचा अट्टाहास आता शासन व नगर नुतणीकरणासारखी योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, आरोग्य व नगररचना यांचा मेळ राजकीय शक्तींनी थांबवायला हवा. आपण शहराची झोपडपट्या व झोपडपट्टीसदृष्य भागात एसआरएच्या घातला गेला. नगररचनेचे प्रयोग क्षमता गमावून बसलो आहे. महापालिकेने बनविलेल्या माध्यमातून झोपडपट्यांचे पुनर्विकास व पुर्नवसन हे दीर्घकालीन आजार, नैसर्गिक जुन्या हद्दीच्या शहर विकास आराखड्यात (२००७-२७) शहराच्या मुलभूत गरजा व सेवा प्रकल्प राबवून करावे आपत्ती आणि असुरक्षितता हे ३३ लाख लोकसंख्या अपेक्षित ठेऊन प्रयोजन केले आहे. लागेल. या योजनांसह विकास आराखड्याची काटेकोर डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आले. या आराखड्याचे सखोल मुल्यमापन करणे गरजेचे आहे. अंमबजावणी व्हायला हवी. पुणे : सार्वजनिक आरोग्य व नगररचनेचे महत्त्व काय ___ * पुणे शहरातील दाट २००१ च्या जनगणनेनुसार १०४१२ प्रति चौरस किमी शहरात नगररचनाकार, नियोजनकार व अभ्यासकांची आहे? - इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला लोकवस्ती असलेल्या भागाची स्थिती कशी आहे? एवढी लोकसंख्येची घनता नमुद करण्यात आली आहे. सुकाणु समिती स्थापन करावी. शासकीय, शैक्षणिक, लक्षात येईल की आतापर्यंत जे आजार, रोगराई किंवा पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील झोपडपट्या व विकास आराखड्यानुसार लोकसंख्येची घनता २२८३० औद्योगिक, सामाजिक संस्थांच्या सहभागातून विषाणु पसरले, त्यात शहरे अग्रस्थानी राहिली आहेत. झोपडपट्टीसदृश्य घरांतून कोरोनाला बाहेर काढणे कठीण चौ.किमी. एवढी होईल. दुपटीहून अधिक लोकांसाठी नाविण्यपुर्ण पुणे शहराची रचना व संकल्पना अंमलात चौदाव्या व एकोणीसाव्या शतकात भारतासह युरोप व झाले आहे. कसबा पेठ, भवानी पेठ, गंजपेठ, मोमिनपुरा उद्याने, करमणुकीसाठी मोकळ्या जागा व इतर येण्यासाठी आता कृती करणे आवश्यक आहे. भविष्यात जगातील विविध देशांत विविध आजारांनी थैमान घातले येथील लोकसंख्येचा विचार केला तर त्याला झोपडपट्टी सोयीसुविधा उपलब्ध होतील का, हा प्रश्नच आहे. आता कोरोना विषाणुसारखे साथीचे आजार आले तर परत होते. या आजारांचे उगमस्थान दाटावाटीने घरे असलेल्या की कोंडबाडे म्हणायचे, असा प्रश्न पडतो. २०११ मध्ये कोरोनाचे औचित्य साधून नुसता विकास आराखडा दाटीवाटीच्या वस्त्याच लागण होण्यास अग्रस्थानी वस्त्या होते. अशा वस्त्यांमध्ये सांडपाण्याचा निचरा आम्ही केलेल्या कसबा पेठेच्या अभ्यासात या भागात करून चालणार नाही. असतील, यात शंका नाही, याकडे गांभीर्याने लक्ष होण्यासाठी व्यवस्था नव्हती. मृतांचा आकडा वाढल्याने लोकसंख्या १०५० प्रति हेक्टर एवढी होती. तसेच *शहराची रचना कशी बदलता येईल? देण्याची गरज आहे.